’खाकी’वर ताण, सुरक्षेचा प्रश्न गंभीर! महाराष्ट्रात पोलीस-लोकसंख्या गुणोत्तर कोलमडले; दुर्गा प्रसाद पांडेंची सरकारकडे ‘स्पेशल ॲक्शन प्लॅन’ची धडक मागणी! संयुक्त राष्ट्रांच्या निकषांनुसार प्रति ४५० नागरिकांमागे एक पोलीस हवा; महाराष्ट्रात मात्र परिस्थिती भीषण! कोंढाळी पोलीस ठाण्याचे चटका लावणारे उदाहरण!
कोंढाळी (नागपूर): वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण, महामार्गांचे विशाल जाळे, सायबर गुन्हेगारीचे आव्हान अन् महिला-बालकांच्या सुरक्षेची वाढती जबाबदारी… मात्र, या…
