भंडारा जिल्ह्याचे राजकारण: विकासाच्या गंगेत भ्रष्टाचाराचे सावट
प्रस्तावना भंडारा जिल्हा, जो एकेकाळी ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जायचा, आज दुर्दैवाने राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या चर्चांमुळे अधिक चर्चेत आहे.…
विशेष शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ – मंत्री चंद्रकांत पाटील एसएनडीटी विद्यापीठात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण समारंभ
मुंबई, दि. १७ : राज्यातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मुलींचे…
कोयना धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – मंत्री मकरंद जाधव – पाटील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती; मंत्रालयात आढावा बैठक
मुंबई, दि. १७ :’राज्य शासन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी पूर्णतः कटिबद्ध असून, त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे मदत…
अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत – मंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेसंदर्भात मंत्रालयात बैठक
मुंबई दि.१७: अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि कोणतीही आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव थांबू नये,…
दुर्गम, आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करा – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि.१७ : डहाणू, पालघर जिल्ह्यातील, विशेषतः दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य…
धनगर बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ‘पोकरा’ अंतर्गत अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाबाबत मंत्रालयात आढावा बैठक
मुंबई, दि. १७ : धनगर बांधव हे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही…
आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करा – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १७: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्या इमारतीसाठी प्रस्ताव…
मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी खाकी आणि खादीचा पुढाकार! सरस्वती विद्यालयात ‘एच.पी.व्ही.’ लसीकरणाचा जागर; १७० विद्यार्थिनींची उपस्थिती
कर्करोगाला हरवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र; डॉ. कवीश्वर किरसान यांनी मांडले परखड विचार! अर्जुन मोर / भंडारा: आरोग्य हीच खरी…
नरखेड-काटोलचा कायापालट होणार! १४०० कोटींच्या SRPF बटालियन प्रकल्पाला अखेर मुहूर्त; पहिल्या टप्प्यासाठी ६० कोटी मंजूर
१०७ एकरवर उभे राहणार राज्य राखीव पोलीस बलाचे मुख्यालय; ११०० जवानांच्या वास्तव्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला येणार सुगीचे दिवस! नरखेड/काटोल (प्रतिनिधी): नरखेड-काटोल…
मुरमाडीत वीर धनुर्धारी एकलव्य जयंतीचा उत्साह! वधू-वर विवाह सोहळा अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम
अजितदादा पवार फाऊंडेशनचे पंकजदादा तंतरपाळे यांच्या हस्ते उद्घाटन; ‘पुण्यात येणाऱ्या तरुणांसाठी माझे दरवाजे नेहमीच उघडे’ – तंतरपाळे यांची ग्वाही लाखांदूर…
