डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि…
विशेष रिपोर्ट: अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले; भाजप महिला आघाडीच्या ‘मौना’वर गजानन रामटेकर यांचा घणाघात!
सत्ताधारी पक्षाची ‘नैतिकता’ केवळ सोयीनुसार? चित्रा वाघ, पंकजा मुंडे आणि नीलिमा खाडे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह! मुंबई (ब्युरो रिपोर्ट): महाराष्ट्राच्या…
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार – मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. २ : अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई…
आसोला ग्रामपंचायत (लाखांदूर): विकासाचा निधी की भ्रष्टाचाराची गंगा? ग्रामसेविकेच्या कार्यकाळातील कामांवर प्रश्नचिन्ह!
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत गौडबंगाल? निकृष्ट कामे आणि कागदोपत्री घोडे नाचवण्याचा प्रकार; ‘पोलीस योद्धा’चा ग्राऊंड रिपोर्ट! लाखांदूर (तालुका प्रतिनिधी –…
मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३१ : भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज…
मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ आता नव्याने झोपड्या निर्माण होऊ नये म्हणून ‘नेत्रम’ ठेवणार लक्ष – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुंबई, दि. ३० : मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-६० जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद
मुंबई, दि. 30 : माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे.…
‘महावीर जयंती’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. ३० : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महावीर जयंती, तीर्थंकर भगवान महावीरांचे जीवन कार्य…
एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन – कृषिमंत्री दतात्रय भरणे
मुंबई, दि.३० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार ‘विशेष डिजिटल…
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
मुंबई दि.३० :- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य…
