‘पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ चे वितरण मुंबई,दि. २२ :- राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत…
🔥 साकोली नगरपरिषदेत ‘महाभ्रष्टाचाराचा’ थरार; फाईल्सच्या ढिगाऱ्याखाली दडलंय काय?
अमर वासनिक/न्यूज एडिटर एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात शोभावा असा घटनाक्रम सध्या साकोली नगरपरिषदेत पाहायला मिळत आहे. विकासाच्या…
कृषिसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एआय फॉर ॲग्री २०२६ परिषदेचे उद्घाटन; कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकार्पण
मुंबई, दि. २२ : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत…
शेती सुलभरित्या करण्यासाठी स्थानिक भाषांतील व्हॉइस-आधारित एआय उपयुक्त – नंदन निलेकणी
मुंबई, दि. २२ : एआय हे कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन असून, निर्णयप्रक्रिया सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकरी सेवा अधिक प्रभावी करण्यास सक्षम आहे.…
कृषी क्षेत्रात ‘एआय’ आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर आवश्यक – पशुसंवर्धन सचिव एन. रामास्वामी
मुंबई, दि. २२ : जागतिक स्तरावर भारतीय कृषी उत्पादनांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ‘ट्रेसिबिलिटी’ (शोधक्षमता) ही प्रणाली डिजिटल पायाभूत सुविधा म्हणून राबवणे आवश्यक असल्याचे…
महिला शेतकऱ्यांना डिजिटल संसाधने, माहिती व प्रशिक्षण मिळणे आवश्यक; ‘एआय फॉर ॲग्री परिषदे’त तज्ञांचे मत
मुंबई, दि. २२ : एआय हे मानवी बुद्धिमत्तेचा पर्याय नसून सर्वांना संधी देणारे माध्यम ठरू शकते, त्याचा वापर इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रासाठीही…
बाजारपेठेची स्थिरता कृषी विकासाची किल्ली संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर ॲग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांचे मत
कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका, सक्षम बाजारपेठ आणि व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण साधनांची गरज मुंबई, दि. २२ : कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ…
भंडाऱ्याच्या मुलीचा चेन्नईत समुद्रात बुडून मृत्यू; तीन तरुण लाटांमध्ये वाहून गेले
भंडारा : तमिळनाडूतील चेन्नई येथे समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत…
कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्या – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
चंद्रपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ वरून ३१ मार्च २०२६…
“आता तरी वेगळा विदर्भ घोषीत करा” — प्रादेशिक असमतोलावरून मागणीला पुन्हा उधाण
नागपूर : राज्यातील प्रादेशिक असमतोल, विकासातील तफावत आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावरून “वेगळा विदर्भ” राज्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर येताना दिसत…
