पवनीमध्ये ‘लेडी डॉन’सह अवैध सावकारांचा हैदोस! ३ लाखांचे मागितले १४ लाख; व्याजाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना पोलिसांचा आधार
धमक्या, शिवीगाळ आणि चेक बाऊन्सचे जाळे; पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या आदेशाने सावकारांच्या मुसक्या आवळल्या! पवनी (भंडारा): बँकेपेक्षाही जास्त व्याजाचा…
भंडारा पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! एकाच वेळी अनेक अड्डयांवर सर्जिकल स्ट्राईक; जुगार आणि दारू माफियांमध्ये मोठी खळबळ
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा कडक इशारा; ५३,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींच्या आवळल्या मुसक्या! भंडारा: जिल्ह्यातील अवैध धंदे मुळापासून…
जगाच्या सत्तेवर ‘मोसाद’चा पडद्यामागून ताबा? इंजि. बंडूभाऊ नगराळे यांचा खळबळजनक दावा!
इस्त्रायलच्या गुप्तचर संस्थेचे जागतिक जाळे; जेफरी अपस्टीन प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ. चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी): जागतिक राजकारण आणि सत्तासंघर्षाच्या पडद्यामागे नक्की…
यशाला गवसणी! लाखांदूरच्या ओजल खोब्रागडेची नवोदय विद्यालयात निवड; मुरमाडी दहेगाव जिल्हा परिषद शाळेचा सन्मान
बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाने ग्रामीण भागातील मुलीने केले गावाचे नाव उज्ज्वल; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव! लाखांदूर (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील गुणवत्ता कोणत्याही…
भंडारा जिल्ह्याचे राजकारण: विकासाच्या गंगेत भ्रष्टाचाराचे सावट
प्रस्तावना भंडारा जिल्हा, जो एकेकाळी ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जायचा, आज दुर्दैवाने राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या चर्चांमुळे अधिक चर्चेत आहे.…
विशेष शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे उच्च शिक्षणातील प्रवेशात मुलींची लक्षणीय वाढ – मंत्री चंद्रकांत पाटील एसएनडीटी विद्यापीठात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण समारंभ
मुंबई, दि. १७ : राज्यातील महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षणासाठी मुलींचे…
कोयना धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – मंत्री मकरंद जाधव – पाटील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला मिळणार गती; मंत्रालयात आढावा बैठक
मुंबई, दि. १७ :’राज्य शासन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी पूर्णतः कटिबद्ध असून, त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे मदत…
अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत – मंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेसंदर्भात मंत्रालयात बैठक
मुंबई दि.१७: अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि कोणतीही आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे किंवा तांत्रिक कारणास्तव थांबू नये,…
दुर्गम, आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करा – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि.१७ : डहाणू, पालघर जिल्ह्यातील, विशेषतः दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य…
धनगर बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ‘पोकरा’ अंतर्गत अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाबाबत मंत्रालयात आढावा बैठक
मुंबई, दि. १७ : धनगर बांधव हे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही…
