विधानसभा लक्षवेधी
केमिकलमिश्रित हळदीच्या वापराला आळा घालण्यासाठी लवकरच बैठक – मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. 25 : काही देवस्थानांच्या ठिकाणी केमिकल मिश्रित हळदीचा…
विधानसभा प्रश्नोत्तरे
मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल -महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबई, दि. 25 : पालघर जिल्ह्यातील…
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत
मुंबई, दि. 25 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई…
शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार
हिंगोली (जिमाका), दि. 25 : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन…
नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई
औरंगाबाद दि 25 (जिमाका) : उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम…
आत्मनिर्भर शेतकरी, महिला उद्योजक!
अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून ३१० शेतकरी महिलांची वाटचाल ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,औरंगाबाद जिल्ह्यातील…
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 25 : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून…
पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकास गट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती
१० हजार कावेरी जातीचे पक्षी ७ हजार ५०० दैनंदिन अंडी उत्पादन तीन वर्षांत जवळपास दीड लाख पिलांची मागणी पूर्ण सोलापूर,…
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 25 : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच…
अर्थसंकल्पातून विकासाकडे… बीड जिल्ह्यातील शेतकरी ते महिला.., रस्ते असो की तीर्थक्षेत्र… प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात तरतूद
विकासाकडे घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळख देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून केलेल्या उपाययोजना…
