महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. १५ (जिमाका) – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि…
जपान वाणिज्यदूतांनी घेतली उद्योगमंत्र्यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. १५ जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत( काऊंसिल जनरल) फुकाहोरी यासुकाटा यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी…
एमआयडीसीत अनुकंपा तत्वावर १९ जणांना नोकरी
मुंबई, दि. १५: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विविध पदांवर आज १९ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे…
खंडाळा मार्गावर रेतीची अवैद्य वाहतुक करताना महसुल विभागाने पकडुन रेती सह ट्रक जप्त रेती चोरीला अंकुश लावण्यास दंडात्मक कार वाई केली जाणार – तहसिलदार प्रशांत सांगळे
कन्हान : – पारशिवनी तालुका महसुल विभागाच्या पथकाने कन्हान पो स्टे अंतर्गत मौजा खडाळा (घटाटे) मार्गावर महसुल विभाग पथकाचे तलाठी…
शहिद प्रकाश देशमुख आणि पुलवामा हल्यात शहिद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण
कन्हान : – जम्मु काश्मीर च्या पुलवामा येथे १४ फेब्रु वारी २०१९ रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता.…
जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून लोकशाही बळकट करन्यासाठी १००%मतदार नोंदणी साठी सहकार्य करा! निवडून अधिकारी अजय चरडे
बी एल ओं प्रतिनिधींच्या बैठकीत आवाहन काटोल चे तहसीलदार व निवडून अधिकारी अजय चरडे यांनी 14फेब्रूवारी ला काटोल तालुक्यातील 164…
आदर्श विद्यालयाचा डॉजबॉल स्पर्धेत डंका, राज्यात प्रथम क्रमांक पटकावला
कोंढाळी-प्रतिनिधी कचारी सावंगा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी डॉजबॉल स्पर्धेत आपला डंका कायम ठेवत, अंडर-19 मुलींच्या स्पर्धेत राज्यातून…
मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही टीव्ही ९ वृत्तवाहिनीतर्फे ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन
मुंबई, दि. 13 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर…
उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणार – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा २०२३’कार्यशाळेचे पवई येथे उद्घाटन
मुंबई, दि. 13 : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय…
उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले
मुंबई, दि. 13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती…
