कृषी विकास आणि प्रगतीचा ध्यास घेणारा ‘महासंकल्प’
शेतकरी हा आपल्या राज्याच्या विकासाचा कणा आहे. त्यामुळे त्या बळीराजाचा आर्थिक आधार बळकट करीत त्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीच्या…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना
शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी राज्य व केंद्र…
सोनम कपूरचे लेटेस्ट हिवाळ्यातील स्टाईल लुक खूप चोरण्यायोग्य आहेत!
सोनम कपूरवर सोडून द्या की कोणत्याही गोष्टीत शानदार दिसणे. बॉलीवूडमधील फॅशनची ‘क्वीन’ म्हणून योग्यरित्या…
‘ग्लॅम विथ मामा’: लहान मालती तिचा मेकअप करून आल्यावर आई प्रियांका चोप्राच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहते प्रियांका चोप्राने तिच्या मेकअप सेशनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
मालतीला मिठीत घेऊन बसलेली असताना ती तिचा मेकअप करताना दिसत आहे. प्रियांका चोप्राने तिची मुलगी मालती…
जगभरातील शंभर प्रतिनिधी सहभागी होणार- केंद्रीय वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची मुंबईत तीन दिवस बैठक
मुंबई, दि. 27 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक मंगळवार दि. 28 ते गुरुवार…
जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना जिल्ह्यातील विविध विषयांबाबत बैठक
मुंबई, दि. 27 :- जालना हे औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होणारे शहर असून जालना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यात येत आहेत.…
लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट। अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा
मुंबई, दि. 27 :- लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी…
लाभ घ्या… भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा
नागपूर जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना फायदेशीर असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. फळबागांचे…
शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
अमरावती, दि. २७ : तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या, प्रश्न व अडीअडचणी या…
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. २७ – कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.…
