खट्टर गेले, सैनी आले… रविवार, १७ मार्च २०२४ स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
सारा देश लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार, याची वाट बघत असताना, अचानक हरयाणामध्ये भाजपाने नेतृत्वबदल…
बौद्ध धम्म प्रसारासाठी डॉ चंद्रबोधी पाटील यांना शतायुषी जीवन लाभावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भगवान बुद्धांनी विश्वाला अहिंसा सत्य आणि समतेचे अमृत तत्व दिले
मुंबई दि.17 – भगवान गौतम बुद्धांनी मानव कल्याणसाठी विश्वाला सत्य ; अहिंसा आणि समतेच्या तत्वांचे अमृत दिले आहे. बौद्ध धम्माची…
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा ‘त्वरित कृती’ व ‘जलद प्रतिसाद’ तत्वानुसार गतीने काम करण्याच्या सूचना
गडचिरोली, (जिमाका) दि.17: भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक प्लॅनर प्रमाणे आतापर्यंत पार पडलेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पुढील नियोजनाचा आढावा…
बौद्धिक बना
आपल्या संविधानात judicial review ची महत्वाची भूमिका आहे,त्यासाठी आर्टिकल 13,32,131- 136,143, 226 अँड 246 आहेत,भारतीय संविधानाने 368 द्वारा संशोधन व…
लोकसभा निवडणूक व धार्मिक सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंढाळी पोलीसांचा रूटमार्च
कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे आगामी लोकसभा निवडनुक तसेच होळी, रंगपंचमी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी नुसार),रमजान ईदच्या अनुषंगाने कोंढाळी पोलीस…
लाखोटीया भुतडा विद्यालय कोंढाळी जि नागपूर येथे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम – 2024
संवाददाता -कोंढाली /काटोल -दुर्गाप्रसाद पांडे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी दि 17 मार्च 2024ला आयोजित केली होती . सदर…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले नागपूर येथे दिनांक 17/03/2024 रोजीला दीक्षाभूमी वर श्री चंद्रबोधी पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमसाठी आले असताना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले नागपूर येथे दिनांक 17/03/2024 रोजीला दीक्षाभूमी वर श्री चंद्रबोधी…
दिव्यांगासाठीच्या पर्यावरणस्नेही ‘व्हेईकल शॉप योजने’चा शुभारंभ
पहिल्या टप्प्यात ६६७ दिव्यांगाना मिळाले फिरते दुकान मुंबई ,दि.१६:- दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज…
सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला
मुंबई, दि. १५ : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज १९ लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका…
राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविणार
मुंबई, दि. १४ : राज्यात राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये ही सेवा योजना…
