BREAKING NEWS:

मनोरंजन

​🎬 पडद्यावरचा ‘ध्यासपर्व’! गिरीश प्रभुणेंच्या संघर्षाचा थरार आता प्रेक्षकांच्या भेटीला; डॉ. प्रशांत गेडाम यांचा माहितीपट चर्चेच्या केंद्रस्थानी!

विशेष प्रतिनिधी: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ​आजच्या वेगवान युगात जिथे मनोरंजनाचे ग्लॅमर डोळ्यांवर पट्टी बांधते,…

क्राइम न्यूज़

भंडाऱ्यात २८.५० कोटींचा टेंडर घोटाळा! जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियमबाह्य कारभाराचा विधानसभेत पर्दाफाश ​वैद्यकीय साहित्याचे कंत्राट चक्क फर्निचर सप्लायरला; आमदार अनिल परब यांनी सभागृहात प्रशासनाचे वाभाडे काढले.

मुंबई / भंडारा: भंडारा जिल्ह्यातील आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकरण…

अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

लोकसभा निवडणूकसंदर्भात नोडल अधिकारी यांचा घेतला आढावा

अमरावती, दि. 20 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल…

अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली निवडणूकविषयक विविध कक्षांची पाहणी

अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूकविषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी…

हेडलाइन

आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्र प्रतिनिधी

विषय:- आपणास काय म्हणून मतदाराने मतदान केले पाहिजे बाबत. महोदय उपरोक्त विषय फार गंभीर असून,आपणास ह्या पत्राच्या निमित्ताने काही प्रश्न…

औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

पैठण येथे महिला मतदार मेळावा मतदान व मतदार जागृतीसाठी महिलांनी घ्यावा पुढाकार- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही ५० टक्के मतदार महिला आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग…

देश संपादकीय हेडलाइन

मोदींविरुद्ध आहेच कोण? बुधवार, २० मार्च २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

        जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आणि…

महाराष्ट्र हेडलाइन

२० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला.

हा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी समाजात बंधूता, समता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले. आजही महाडचा हा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह सर्वांनाच…