राज्यात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ
मुंबई दि. ९: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार६४१ नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान…
नांदेड जिल्ह्यात मतदानाच्या दिवशीचे सर्व आठवडी बाजार बंद राहणार नांदेड व हिंगोलीसाठी २६ एप्रिल ; तर लातूरसाठी ७ मे ला बंद
नांदेड दि. ९ : नांदेड जिल्ह्यातील जे विधानसभा क्षेत्र नांदेड, हिंगोली व लातूर मतदार संघात येतात त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी आठवडी…
नागपूर, रामटेक मतदारसंघात मतदानादिवशी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विपीन इटनकर
नागपूर, दि. ९: रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाची…
जेव्हा यंत्रणा दिव्यांगाच्या एका मतासाठी दुर्गम गावात पोहोचते… वृत्त विशेष: महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत
चंद्रपूर दि. ९ : चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका…. त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर…
वरोरा तालुक्यातील गावकऱ्यांची मागणी . वरोरा तुमगाव जामखुला ही बस नागरीपर्यंत सुरू करण्याबाबत जामखुला येथील रहिवाशांची पालकमंत्र्याकडे मागणी
शेषराव येलेकर / सह संपादक खेड्यापाड्यातील लोकांना महसुलीची कामे, बाजारपेठेसाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा…
चंद्रपूर -वणी-आर्णि लोकसभा क्षेत्रात महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मान. श्री सुधीरभाऊ सचिदान्नंद मुनगंटीवार निवडणूक आहेत लढवित
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रिंय सामाजिक न्याय राज्यमंत्री एंव अधिकारीता, मंत्री, दिनांक 08-04-2024 ला संपन्न झालेल्या…
लोकशाहीच्या महा उत्सवात प्रत्येकाने मतदानाच्या रुपाने योगदान द्यावे!!! प्राचार्य सुधीर बुटे लोकशाही मजबूत करण्यासाठी 100% मतदान करा
(काटोल)कोंढाळी-वार्ताहर- भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. देशातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार आहे आणि प्रत्येक मतदाराने मतदान केलेच…
निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेत प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव
मुंबई, दि. ६: निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली…
लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती ! वृत्त विशेष: महिला मतदारांची संख्या वाढली
मुंबई, दि. ६: पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४,…
‘गुढी पाडवा, मतदान वाढवा’ छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा सोमवारी (दि.८) उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका): लोकसभा निवडणूकीत लोकांनी अधिक संख़्येने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या औचित्यांची उपयुक्तता साधली…
