विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न
.पुणे, दि. २०: भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य…
चंद्रपुर बाबुपेठ वार्ड आंबेडकर हॉफ पुतठया माघे संविधान नगर मध्ये दि. १८-०७-२०२४ रोजी ब्लॉक गोल्ड जिम व बि जी फंक्शन हॉल मध्ये. संविधान चौक बनविण्याचा मागणी साठी कार्यक्रम घेऊन निवेदन
चंद्रपुर बाबुपेठ वार्ड आंबेडकर हॉफ पुतठया माघे संविधान नगर मध्ये दि. १८-०७-२०२४ रोजी ब्लॉक गोल्ड जिम व बि जी फंक्शन…
दर्जेदार शिक्षणासाठी आमूलाग्र बदलांची गरज: कला- क्रीडा -व कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे गरजेचे २५हजार शाळा मुख्याध्यापकाविना आमदार ज. मो.अभ्यंकर
कोंढाळी- प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल…
प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचा शासनाचा प्रयत्न- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत
पुणे, दि. १८: गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय…
युवकांच्या रोजगार उपलब्धतेची क्षमता वाढविणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’
राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध आहेत. तथापि, असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांच्या अभावामुळे…
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना… महिला सबलीकरणाचा मूलमंत्र विशेष लेख
अत्यल्प आर्थिक गटामध्ये अनेक ठिकाणी शासकीय योजना जीवन जगण्याचे साधन आहे. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अनेक योजनांमधून मिळणारा आर्थिक पुरवठा,…
‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा
मुंबई, दि. १८: आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत…
राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार- पर्यटन मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १८: पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची…
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.१८ : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले…
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक
मुंबई, दि. १८: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित…
