ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियानामुळे गावाचा सर्वांगीण विकास – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर,दि.4 (जिमाका): जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेले अभियान खूप महत्वपूर्ण आहे. या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास…
