शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेमुळे अपघातांचे प्रमाण घटणार – कृषी मंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 23 (उमाका वृत्तसेवा) : शहरातील मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत…
