सर्वदूर शुद्ध पाणीपुरवठ्याला शासनाचे प्राधान्य; प्रशासनाने ‘मिशनमोड’वर कामे करावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर जल जीवन मिशनच्या कामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा
अमरावती, दि. ६ : जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागात घरोघर नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात सर्वदूर शुद्ध पेयजल उपलब्ध होण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या…
