चंद्रपुरात रेती तस्करांचा धुमाकूळ! आरपीआय कार्याध्यक्ष रेहबर अली यांचा तहसील प्रशासनावर गंभीर आरोप; तहसीलदारांनी फोन उचलणेही केले बंद! पहाटे ४ वाजता उघड्या डोळ्यांनी शासनाच्या संपत्तीची लूट; जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी
चंद्रपूर: चंद्रपूर शहर आणि परिसरात रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या तस्करांना कोणाचे अभय लाभले आहे, असा संतप्त सवाल…
