परदेशी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे वतीने अभिनंदन !
ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येत १० वरून ५० इतकी वाढ करण्यात आली शासनाच्या या…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संजय आवटे यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात लेखक, संपादक संजय आवटे यांची वाचन प्रेरणा दिनानिमित्त…
रमिला लटपटे यांच्या जगभ्रमंती मोहिमेला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुंबई, दि. 13 : – दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘एक…
शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 13 – मुंबई परिसरातील पुनर्विकासाच्या कामांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्यासाठी शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास…
महाराष्ट्र शासनाच्या ४ हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी
मुंबई, दि. 13 : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 4 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या…
“राज्यातील माता मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी प्रयत्न करावे” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 13 : “सर्वसाधारणपणे डॉक्टर्स एकावेळी एकाच रुग्णाला सेवा देत असतात; परंतु प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ एकावेळी दोन जीवांना…
राज्यात सप्टेंबरमध्ये १३ हजार बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १३ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था,…
कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या “पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
मुंबई दि. 13 : कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू…
दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती
मुंबई, दि. 13 : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य…
अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई, दि. 13 : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्त्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था…
