माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
सातारा दि.29 : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी…
सर्व विभागांनी समन्वयातून जिल्ह्याचा सर्वागीण विकास साधावा – पालक सचिव हर्षदीप कांबळे
औरंगाबाद दि. 28 (जिमाका) – जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देश…
जिल्हा वार्षिक योजनेचा प्राप्त निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अब्दुल सत्तार
हिंगोली (जिमाका), दि. 28 : प्रस्तावित कामे व नवीन कामाचे प्रस्ताव अडचणीचे निराकरण करुन तातडीने सादर करावेत. मागणीनुसार आपणास निधी उपलब्ध…
महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार
सुरजकुंड, हरयाणा, दि. 28 : सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची…
कोपरी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे शनिवार व रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल
ठाणे, दि. 28(जिमाका) – कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्यात येणार आहेत.…
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा – पालकमंत्री अतुल सावे
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न जालना दि. 28 (जिमाका) :- जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2022-23 मधील विकास कामांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे…
दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर
मुंबई दि. 28 :- दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे,…
मतदान केंद्रस्तरीय कार्यवाहीबाबतच्या प्रशिक्षणातील माहितीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी
मुंबई, दि. 28 : येत्या 3 नोव्हेंबर रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या…
जिवती तहसील कार्यालय समोर मनसेचा पिक कर्जासाठी एक दिवशीय धरणा
तालुका प्रतिनिधी:-गोविंद गोरे मो:-8999878865 जिवती:- तालुक्यातील जवळपास 130 शेतकऱ्यांना पिककर्ज मंजूर झाला नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने…
ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २८ :- ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या…
