देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी नवीन संशोधनाला चालना देणे आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी मातृभाषा महत्त्वाची – केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार
मुंबई, दि. 14 : भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान मोठे आहे. आत्मनिर्भर भारताच्या मजबूत…
महिला खासदार, आमदार शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत भेट
मुंबई, दि. 14 : राज्यातील महिला खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार…
इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्यासमवेत राज्य शासनाचा करार
मुंबई, दि. 14: राज्य शासनाच्या विद्यार्थी समग्र विकास धोरणांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘संकल्प संपूर्ण स्वास्थ्य’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात…
अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. १३ (जिमाका) : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
जुनगाव येथील पूल पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांचा विकासाचा मार्ग ठरेल- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर दि. 13 नोव्हेंबर: पावसाळ्यात महिना- महिनाभर पुराच्या वेढ्यात राहून संपर्क तुटणाऱ्या जुनगावाला आता पोंभुर्णा आणि चामोर्शी मार्गावर दोन मोठे…
अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार : देवेंद्र फडणवीस
नागपूर दि.13 : अंभोरा पर्यटन स्थळासाठी नियामक मंडळाची मान्यता घेऊन २०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी माहिती…
स्पर्धा परीक्षांसाठी दक्षिण नागपूरमधील ई-लायब्ररी हे महत्त्वाचे केंद्र बनावे- देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. १३ : मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष…
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे, दि. १३ (जिमाका) : राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य…
कल्याण डोंबिवलीमधील ४४५ कोटींच्या रस्त्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे, दि. १३ (जिमाका) : राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य…
कृषी अधिकारी शेतकर्यांचे बांधावर बीज प्रक्रियांचे प्रात्यक्षिके
वार्तहर-कोंढाळी कोंढाळी परीसरात रबी पेरणीला सुरुवात झाली असुन आज दि. १२/११/२०२२ रोजी मौजा कोंढाळी येथे अन्नसुरक्षा मोहीमेअंतर्गत अनुदानित बियाणे वाटप…
