खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा होण्याच्या दृष्टीने पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक – पालकमंत्री गिरीष महाजन
नांदेड (जिमाका) दि. 1 :- जागतिक हवामानातील बदल व त्यांचे होणारे दुष्परिणाम आपण सारेच अनुभवत आहोत. सद्यस्थितीत धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा आपल्याला…
“महाराष्ट्र दिन (1 मे) कोंढाळी येथे उत्साहात साजरा”
कोंढाळी – वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे ०१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात…
युवा राष्ट्र संत भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
कोंढाळी – वार्ताहर युवा राष्ट्र संत भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोंढाळी ग्रामपंचायतीचे सरपंच केशवराव धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल रोजी…
अड्याळ येथे अज्ञात आरोपीने केली रात्री घरफोडी
प्रतिनिधी अड्याळ प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील फिर्यादी श्री रवींद्र लहानुजी मरघडे वय ५३ वर्ष…
जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोरोनाच्या महामारीत राज्याच्या संस्कृतीला शोभेल असे आरोग्य विभागाचे कार्य – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
पुणे, दि. २९: जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील…
वैश्विक महानेत्याची ‘मन की बात’ @१००!
बात भारताच्या उन्नतीची..बात कश्मीरा पासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या विकसनशील ‘न्यू इंडिया’ची.. इंडिया वर्सेस भारत असा संघर्ष मोडून काढत सर्वांना विकासाच्या दखलपात्र…
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त
मुंबई दिनांक २९ : भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.…
तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ईट राईट मिलेट मेळ्याचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे, दि. 29 (जिमाका) – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य म्हणजेच श्री…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे शिक्षण विभागाला निर्देश
पुणे, दि.२९ : शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे…
ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार। पंचायत राज दिन व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण
चंद्रपूर, दि. 29 : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या…
