फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघर्षनगर, चांदिवली येथे सुपर स्पेशालिटी इस्पितळाचे भूमिपूजन
मुंबई, दि. ६ : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ…
ग्रामपंचायत चारगाव येथे शिवराज्याभिषेक सोहळा
दि ०६ जून २०२३ मंगळवार ला सकाळी १० वाजता ग्रामपंचायत चारगाव / साकोली येथे श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.…
भटके विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या साकोली तालुक्यातील चारगाव येथील भटके विमुक्त जाती जमातीतील बहुरूपी समाजातील पियुष ईश्वर माहुले याने…
पारडसिंगा येथे संत दर्शन सोहळयाला हजारो भाविकांची हजेरी श्री संत अंबादास महाराज ८१ वी जन्मोत्सवाचे भव्य आयोजन विदर्भ व परप्रांतातून भक्तांचे आगमन
काटोल-कोंढाळी- प्रतिनिधी- दुर्गा प्रसाद पांडे श्री क्षेत्र पारडसिंगा येथे श्री संत अंबादास महाराज यांचे ८१ वी जयंती वर्ष निमित्य विविध…
काटोल विधानसभा मतदारसंघातील मतदान यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाला प्रारंभ एक जून ते 16आगस्ट 2023पर्यंत मुदत
कोंढाळी/काटोल -प्रतिनिधी- दुर्गाप्रसाद पांडे 48-काटोल विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना काटोल विधानसभा मतदारसंघ चे निवडणूक नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी काटोल…
सुलोचना दिदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख
मुंबई, दि. ४ : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी…
शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल रमेश बैस राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
डॉ. दीपक धर, भिकूजी इदाते, रमेश पतंगे, गुरु कल्याणसुंदरम सन्मानित मुंबई, दि. ०४ : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील…
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी जबाबदारीपूर्वक काम करावे – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दिनांक 4 (जिमाका):- राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून…
राज्य शासनाने धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना व सुविधांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका):- राज्य शासनाने धनगर समाजाचे काही प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यापैकी धनगर समाजातील नागरिकांना अनुसूचित जमाती प्रमाणे…
नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
अमरावती, दि. 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीकेंद्रीत असून यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात…
