अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करुया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ; जनजागृती आणि शास्त्रशुद्ध नियोजन करण्याच्या सूचना
चंद्रपूर, दि. 16 : जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यू सर्वांनाच आहे. मात्र…
मुद्रांक शुल्क अभय योजना
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर…
शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्याही सूचना
नागपूर दि. 16 : नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस, गारपीट यांसह नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान…
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजित उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली, 16 : ‘जाणता राजा, मामाच्या गावाला जाऊ या, ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, आई आई करना गं भेळ …,’ अशा एका पेक्षा एक अजरामर कविता…
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल
नवी दिल्ली, १६ : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप…
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबई, दि. १५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डन, मथुरादास रोड एक्स्टेंशन, मखेचा हायस्कूल…
राष्ट्रनिर्माण आणि देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान मोलाचे – केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक
देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान नाशिक दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख ही ‘युवकांचा देश’ म्हणून आहे. आज आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात…
आत्मनिर्भर आदिवासी केंद्रबिंदू ठरवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नागपूर दि. 10 : आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाज हा बहुसंख्येने अतिदुर्गम भागात राहत असून…
मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. १४ :- शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात मुंबई…
औद्योगिक गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण ‘महाराष्ट्र’ विशेष लेख
भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा देण्याचे ठरवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी…
