ठेविदारांच्या ठेवी परत करण्यासाठीची प्रक्रिया तत्परतेने राबवा – केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि.3 (विमाका) :- आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेविदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित परत करण्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने राबवावी,…
शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना महानाट्य उपयुक्त ठरत आहे. या महानाट्याद्वारे…
नागपूर जिल्ह्यासाठी आऊटर रिंग रोड ‘लाईफलाईन’ ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 4 : नागपूरचा वाढता व्याप पाहता नवीन रिंग रोड लाईफलाईन ठरणार आहे. जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला या मार्गामुळे चालना मिळेल. येत्या काळात या रिंग…
चिकना वाशियांचा शिक्षकासाठी आंदोलनाचा एल्गार वर्ग चार शिक्षक एक शिक्षकासाठी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
बारव्हा :- लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिकना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सद्या एकच शिक्षक कार्यरत असून वर्ग…
दर्जेदार क्रीडा सुविधांसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार
सांगली, दि. 5 : खेळाडूंना चांगली क्रीडांगणे, दर्जेदार प्रशिक्षक मिळण्यासाठी तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलांना भरीव मदत करीत असल्याचे प्रतिपादन…
पंचायतराज अभियानात काटोल पंचायत समिती विभागात प्रथम तर राज्यात दुसरी सभापती संजय डांगोरे यांनी स्वीकारला पुरस्कार एकूण 28 लाखाचे पुरस्कार प्राप्त
काटोल-प्रतिनीधी राज्य शासनाकडून यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत प्रशासकीय व्यवस्थापन व विकास योगदान कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येते.काटोल पंचायत समितीला २०२२-२३च्या…
जिल्ह्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना २६२ कोटींचे प्रोत्साहन अनुदान – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.26 (जिमाका) : शेती आपल्यासाठी अतिशय प्राधान्याचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक सर्व सहकार्य…
” किरन पाटनकर यांचे दुःखत निधन “
” किरन पाटनकर यांचे दुःखत निधन “ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष…
रविवार, ४ फेब्रुवारी २०२४ मंथन. स्टेटलाइन. डॉ. सुकृत खांडेकर. मुख्यमंत्री ईडीला किती काळ टाळू शकणार?
लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या हेमंत सोरेन यांना ईडीच्या…
नुकसानग्रस्त ४४ हजार शेतकऱ्यांना ३६ कोटींची विमा भरपाई – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा, दि.26 (जिमाका) : शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन सातत्याने काम करत असते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळावी…
