मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणेच ठाकरे सरकारनेही फेरविचार दाखल करावी; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात फेरविचार दाखल करावी अशी मागणी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली…
