आदिवासी गावे आणि पोड बारमाही रस्त्याने जोडावे – डॉ.विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्र्यांकडून नवसंजीवन योजनेचा सखोल आढावा
यवतमाळ,दि १०, जिमाका:- महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि अशा राज्यात आदिवासींच्या व्यथा ऐकायला मिळतात. आदिवासींच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी तळमळीने काम…
