१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई, दि. १२ : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले…
मुंबई, दि. १२ : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले…
राजुरा तहसील जवळील मूर्ती गावात रमाई आंबेडकर जयंती निमित्ताने समता बौद्ध मंडळ,मूर्ती द्वारा मनोवैज्ञानिक ॲड.डॉ.सत्यपाल कातकर जाहीर नागरिक सत्कार दि.०७…
भारतरत्न रावांना, पोटशूळ काँग्रेसला दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान…
मुंबई, दि. ९ : मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने यावर्षी अतिरिक्त सरस…
नागपूर,दि. १२ : न्यायालयातील वाढत जाणाऱ्या प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पध्दतीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. याच…
पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी कर्ज मिळणार मुंबई दिनांक १२ : आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज…
रायगड दि.12 (जिमाका): महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. ही संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केले आहेत. यामुळे आपल्या लोककला,…
सातारा दि ७.(जि.मा.का) : कोणीतरी आपली वाट बघत आहे. याची जाणीव ठेवून वाहने चालवा . वाहन चालविताना कोणतेही व्यसन करू नका.…
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी…
पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करताना डॉ जगदिश राठोड हे वाक्य…