गोरगरीब माणसाचे अश्रू पुसण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्पर्धा करावी – पालकमंत्री सुनील केदार
वर्धा, दि. 28 (जिमाका) :- लोकप्रतिनिधींनी गोरगरीब, रंजल्या–गांजल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी स्पर्धा करावी. त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांच्या घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे, केवळ…
