मोदीजींनी सामान्य जनतेची पिळवणूक केली: मोहन पंचभाई ● केंद्र सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ● जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने काळे झेंडे दाखवून निदर्शने व आंदोलन ● सात वर्षात नाही केला विकास, मोदींनी केला देश भकास…
भंडारा:- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 30 मे 2021 रविवार, दिनांक ३० मे, २०२१ रोजी केंद्रातील मोदी शासनास ७ वर्षे…
