प्रतिकूल परिस्थितीवरही जिद्दीच्या जोरावर मात करता येते – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर बालगृहातील २०९ विद्यार्थ्यांचे १२ वीच्या परीक्षेत यश
मुंबई, दि. 6 : राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच…
