आपत्ती काळात प्रत्येक गावामध्ये आपत्ती प्रतिसाद कृती दल कार्यरत ठेवा – पालकमंत्री जयंत पाटील सांगलीवाडी येथे ‘जयंत रेस्क्यू फोर्स’ची स्थापना
सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : आपत्तीच्या काळात नागरिकांनी सहकार्य करावे सांगलीकरांच्या कोणत्याही संकटाच्या वेळी आम्ही सदैव धावून येऊ त्या…
ब-सत्ता प्रकारातील त्रस्त नागरिकांना शासनाचा दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 20 (उमाका वृत्तसेवा) : शासनाने भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीचे भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्यासंदर्भात 8 मार्च 2019 च्या…
झकास पठार विकास संकल्पना ; रानफुलांनी बहरणार अजिंठा लेणीचा परिसर अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात पडणार आणखी भर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ह्यू पॉईंट येथे करण्यात आले विविध फुल झाडांचे बीजारोपण झकास पठार संकल्पना राज्यभर राबविणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या सौन्दर्यात भर पडावी, येथील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळावी व स्थानिकांना यातून…
पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राच्या निधीचा लाभ घ्या – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
मुंबई, दि.२० :राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य…
म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामतीतील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
बारामती दि. 20 : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही…
सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार
सारथी संस्थेची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करणार पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरु होणार शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात ‘सारथी’मार्फत वसतिगृह…
फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील सर्वांच्या सहकार्याने बळीराजाला मिळणार दिलासा
मुंबई दि. 19 : हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व विशेषतः…
महाराष्ट्राच्या हितासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट अलमट्टी धरण पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वयासाठी चर्चा
मुंबई, दि. १९ : यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय…
डोंगरीभागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान; तीन दिवसात प्रस्ताव करा – गृहराज्य मंत्री यांच्या तालुका प्रशासनाला सूचना
सातारा दि. 18 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे…
कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य – मंत्री सुनील केदार जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार
नागपूर, दि. 19 : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया…
