अजिंठा लेणी परिसरात झकास पठार उपक्रम राबवा – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार
औरंगाबाद, दि.21 (जिमाका) : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड इको बटालियनच्या सहाय्याने करावी. जिल्हा…
ठाण्यात कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाची मंजुरी ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या प्रकल्पासाठी नाममात्र दराने भूखंड देण्यास नगरविकास विभागाची मान्यता
मुंबई, दि.२१ : ठाणे व परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार मिळावेत, यासाठी ठाण्यात सुसज्ज असे कर्करोग हॉस्पिटल सुरू करण्याच्या…
महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून आढावा
नागपूर दि. 21 : महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रस्ताव…
ग्रामीण भागात विविध सुविधांची निर्मिती – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
अमरावती, दि. 21 : ग्रामीण भागात विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक कामांना गती देण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेने ही…
नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन कोरोना बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांच्या आत आल्यामुळे निर्बंध शिथिल
सातारा दि. 21 (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. …
महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश विधानभवनात महिलांविषयक तक्रारीसंदर्भात झाली बैठक
मुंबई, दि. २१ : पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन
चंद्रपूर, दि. 21 : कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री…
कृषि विभागाच्या योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करावे – कृषि सचिव एकनाथ डवले
बुलडाणा,(जिमाका) दि.21 : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची…
स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २१ : स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक…
केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र !: नाना पटोले. दबावतंत्रापुढे मविआ सरकार झुकणार नाही; पाच वर्ष सरकार भक्कम. बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याच शिवसेनेला त्रास !
मुंबई, दि. २१ जून २०२१ राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे…
