लग्न सोहळ्यांमधील गर्दी टाळण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन लग्न सोहळ्यांत गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी
नाशिक दि. 10 – नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत…
व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त १०० कोटींचा प्रस्ताव; १० कोटी तातडीने उपलब्ध करून देणार
अमरावती, दि. 10 : विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येत्या 2022-23 मध्ये शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य…
सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्रामुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 10 : सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्रामुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मालेगाव, दि. 10 : सेवाभावी उपक्रमातून शिवभोजन केंद्राने राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
नांदेड जिल्ह्यातील ११३ किलोमीटर रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जा वाढ – पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई, दि. 10 : नांदेड जिल्ह्यातील सुमारे 113 किमी इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना दर्जोन्नत करून ते प्रमुख…
मत्स्य व्यवसाय विभागात नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या वापरासाठी नाविन्यता सोसायटीच्या सहयोगातून ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रम मंत्री नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई, दि. १० – कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय…
महाविद्यालयीन शिक्षण हे सामाजिक हिताचे माध्यम बनले पाहिजे…. प्राचार्य- सुनील कुमार नवीन काटोल गणित व रसायनशास्त्र विषयांकरीता संशोधन (पी एच डी) केंद्राची मान्यता ……
काटोल प्रतिनिधी…. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे.माणसाला फक्त कर्तव्याचे आणि अधिकारांची माहिती केवळ शिक्षणाद्वारे मिळते. महाविद्यालयीन शिक्षण घेताना…
पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत लाभ मिळवून द्या सोंडले येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत…
शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून व्हेंटिलेटर्स; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
अमरावती, दि. 10: शहरांप्रमाणेच चांगल्या आरोग्य सुविधा ग्रामीण भागातही असाव्यात यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचा महाविकास आघाडी शासनाचा प्रयत्न…
शेतकऱ्यांच्या वीजेसंबधी समस्या तातडीने सोडवाव्या – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
अहमदनगर जिल्ह्यात दहा सब स्टेशन उभारण्यात येणार श्रीरामपूर तालुक्याला दोन सब स्टेशनचा फायदा मिळणार पाणी पुरवठा योजनेला अखंडित वीज पुरविण्याचे…
