अंतरराष्ट्रीय युवा दिवस पर किया पौधारोपण —–
बालाघाट — जिले के बैहर तहसील अंतर्गत स्थित शासकीय भारती महाविद्यालय में अंतरराष्ट्रीय युवा दिवस के उपलक्ष में पौधारोपण कार्यक्रम…
राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या ११ हजार ५०० कोटींच्या तरतुदीतून प्रत्येक आपत्तीग्रस्ताला आधाराचा, पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी भविष्यात अधिक निधी देण्याची शासनाची तयारी
मुंबई, दि. 3 : राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना मदत, पुनर्बांधणी, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.…
एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल राजभवन येथे सोमवारी प्राप्त
मुंबई दि 3 : एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे अशा आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या…
पोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण
मुंबई, दि. 3 : पोलीस शिपाई भरती 2018 मधील प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवाराने नियुक्तीबाबत तिच्यावर व अन्य 800 उमेदवारांवर अन्याय…
पॅरामेडिकलविषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई, दि. 3 : कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअरविषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र…
आपत्ती काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात आरोग्यसेवांचे बळकटीकरण करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई, दि. 3 : नैसर्गिक आपत्ती, महामारी अशा संकट काळात कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम भागात समुपदेशन तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्यसेवांचे बळकटीकरण…
बारावी इयत्ता उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन आवडीचे क्षेत्र निवडून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन
मुंबई, दि. 3 :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण…
मंत्रिमंडळ निर्णय
मुंबई, दि. 3 : जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
सर्व थरांतील पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ११ हजार ५०० कोटीस मंत्रिमडळाची मान्यता
गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आल्या असून कोविडचे संकट असतानादेखील आपदग्रस्तांना राज्य सरकारने वाऱ्यावर न सोडता मदत केली…
स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या जडणघडणीतील क्रांतिसिंहांचे योगदान प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. ३ : इंग्रजांच्या राजवटीत दीड हजार गावात प्रतिसरकार चालविणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित…
