गोंदिया जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याची गुणवत्ता वाढविण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश
गोंदिया,दि.28 : राज्यातील ग्रामीण भागात शेतीसह औद्योगिक विकास होणे गरजेचे आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण भागात उद्योग उभारावे लागतील.…
कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट
मुंबई, दि. २८- राज्यातील अधिकाधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई…
घरकुलांसाठी आवश्यक निधीबाबत तात्काळ माहिती सादर करा; शासनाकडे पाठपुरावा करू – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. २८ : जिल्ह्यातील सर्व शहरांत गरजूंना घरे मिळण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करतानाच आवास योजनेत घरकुल निर्मितीसाठी आवश्यक…
फलोत्पादन आणि मग्रारोहयो योजनेसाठी राज्य स्तरावरून मोठ्या निधीची तरतूद -रोहयोमंत्री संदिपान भुमरे
बीड, दि. २८:– फलोत्पादन आणि म ग्रा रो ह योजनातून शेतकऱ्यांच्या हिताची आणि विकासाची अनेक कामे करता येऊ शकतात. यासाठी…
ग्रामीण भागातील उद्योगांना प्राधान्याने वीज देण्याचे नियोजन – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत माडगी येथील 33/11 के.व्ही उपकेंद्राचे लोकार्पण
भंडारा, दि.28: शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. महाविकास आघाडी शासनाकडून जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची ग्वाही देतो. राज्यातील ग्रामीण…
दिनांक 25/8/ 21 ला जिल्हा परिषद जनपद येथे माननीय डॉ. मिताली शेट्टी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या समश्या विषयी शिक्षक संघटना प्रतिनिधि यांना पाचारण करण्यात आले होते.
प्रहार शिक्षक संघटनेतर्फे विनोद लांडगे जिल्हा सरचिटणीस प्रहार यांनी खालील मुद्द्यावर चर्चा…
‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती दि. 28 :- महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटीची…
कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क…
शासकीय योजना(प्रकल्प)
1) गाई-म्हशी विकत घेणे :- प्रकल्प खर्च – ६ लाख – १० जनावरे (शासकीय योजना – २५ % ओपन कॅटेगरी…
वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्याची गरज वन विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक
कोंढाळी -वार्ताहर वन्यप्राण्यांची भटकांती थांबावी यासाठी वन विभागाकडून ठिक ठिकाणी पाणवठे तयार करणे गरजेचे असते, त्या प्रमाणे काही मोज्याक्या ठिकाणी…
