गेट वे ऑफ इंडिया येथे मंगळवार २८ फेब्रुवारीला ‘लाईट आणि साऊंड शो’चे उद्घाटन – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
मुंबई, दि, 26 : राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत…
कोयना प्रकल्पग्रस्तांसंदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात घेणार -समितीचे अध्यक्ष तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
सातारा दि. 26 : कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशन काळात बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यसूची तयार…
बस चालक -वाहकांच्या मनमानी चा फटका प्रवाशांना विभाग नियंत्रक लक्ष देतील काय?
कोंढाळी-वार्ताहर नागपूर व अमरावती (प्रदेशातील)मध्यवर्ती बस स्थानकावरून सोडण्यात येणार्या एस टी बस गड्याचा कोंढाळी थांबा घेण्याच्या सूचना देणे बाबद….. साहेब……
शेतकरी ऊर्जादाता बनला पाहिजे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वाशिम-पांगरे राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण
बासंबा फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी २० कोटी रुपयाच्या कामाला मंजूरी भेंडेगाव येथे ७५ कोटी रुपये खर्चनू रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास मंजूरी…
दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेला 2022 चा बँको पतसंस्था ब्लू रिबन पुरस्कार
दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली ची ” 2022 चा बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी निवड” झाली असून सदर…
औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी; सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना केली जारी
मुंबई, दि. 24 : औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. औरंगाबाद” या शहराचे नाव…
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’ – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई, दि. २५ : महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री…
उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने वृद्ध कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेने घडविली मुंबईची सफर
मुंबई, दि. २४ : “साहेब, मुंबईचा समुद्र बघितला उंच इमारती, हॉटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला. पण सगळ्यांत जास्त समाधान…
भारत सरकार शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना बळ
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या अनेक योजना…
उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा -डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ (जिमाका वृत्त ) नंदुरबार हा आदिवासी बहुल व दुर्गम असा जिल्हा असून इथल्या तरूणाईमध्ये…
