गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ५०३ प्रकरणात १० कोटींचे वाटप
चंद्रपूर, दि. 4 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतक-यास व त्याच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक लाभ देण्यात येतो. या अंतर्गत…
आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार ; शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्यासह सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार। आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन
नंदुरबार,दिनांक.4एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्तपदे भरुन आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर…
मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण मदत व पुनर्वसन विभागाची माहिती
मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण…
भगवान महावीरांची अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताची शिकवण आज अधिक प्रासंगिक- राज्यपाल
मुंबई, दि. 4 : सध्या रशिया – युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरु आहे. अनेक देश आर्थिक अरिष्टांना सामोरे जात…
‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ; जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
अकोला दि.5(जिमाका) – राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले…
शिधा वाटपापासून पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत – पालकमंत्री दीपक केसरकर। पालकमंत्र्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ ;१४ एप्रिल २०२३ पर्यंत वाटप
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : जिल्ह्यातील लाभार्थींसाठी आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. शासकीय विश्रामगृह येथे…
मुदखेड अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. ५ : नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे…
जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.5 :- जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…
मंत्रिमंडळ निर्णय दिनांक ०५-०४-२०२३
सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा मुंबई, दि. ०५ : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती…
पशूसंवर्धन क्षेत्रात महिलांचा महत्त्वाचा वाटा
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे असलेले योगदानावर चिंतन चर्चा होत असते. शिक्षण, संशोधन,…
