सोलापूर जिल्ह्याला अध्यात्म, साहित्याचा मोठा वारसा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. ८ (जिमाका) : सोलापूर जिल्ह्याला आध्यात्म व साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. संतांचे अभंग, सावता माळी, सिद्धेश्वर यांचे…
वरठी पोलिस स्टेशन येथे पोलिस योद्धा चे न्युज एडिटर अमर वासनिक यांचा अपमान. म्हणाले मी तुला ओळखत नाही. तू नाही आहेस अधिकृत पत्रकार.
प्रतिनिधी वरठी प्रकरण असे की भंडारा जिल्हा येथील वरठी पोलिस स्टेशन येथे पोलिस योद्धा न्युज…
कौशल्य विकास विभागामार्फत मुंबईत उद्या महारोजगार मेळावा
मुंबई, दि. ७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने उद्या शनिवार ८ एप्रिल रोजी ग्रॅंटरोड येथे पंडित दीनदयाळ…
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार – मंत्री डॉ. गावित। आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण करणार – मंत्री डॉ. गावित
धुळे, दि. ७ (जिमाका) : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा…
अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
दि ७ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (जिमाका): अवयवदान श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या…
सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल – राज्यपाल रमेश बैस। राज्यपालांच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य दिन साजरा; सीपीआर तंत्र शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवावे
मुंबई दि. ७: शरीर, मन स्वस्थ आणि विचार सकारात्मक असल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल व चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. आज विद्यार्थ्यांपासून…
भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्र ते नांदोरा जुनी टोली रस्त्यावर नाल्याच्या लगत मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खडबड
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क भंडारा जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्र ते नांदोरा जुनी टोली…
कोरोनासंदर्भात नागरिकांनी घाबरुन जाऊ नये- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. 6 : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. शासकीय आरोग्य यंत्रणा औषधसाठ्यासह संपूर्णपणे सज्ज असून…
गावांकडून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास त्वरित पाणी पुरवठा करावा- पालकमंत्री
सातारा, दि. 6 : उन्हाळ्याचा हंगाम सुरु झालेला आहे. या हंगामात ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते. ज्या गावाकडून…
रोजगार हमीकडून गरीबी निर्मूलनाकडे योजनेचा प्रवास : शांतनु गोयल. मनरेगातून विहिरी, शेततळे, गुरांचे गोठे, अंगणवाडी सारख्या शाश्वत स्त्रोतांची निर्मिती
नागपूर दि. 6 : हाताला काम नसणाऱ्यांना हमीने रोजगार देण्याचे काम करणारा कायदा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची…
