शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कृषि यांत्रिकीकरण अभियान उपयुक्त
शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व कृषि क्षेत्रात ऊर्जेचा वापर वाढवणे या मुख्य उद्देशाने शासनाकडून…
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ३ : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण…
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक
मुंबई, दि. ३ :- रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील…
कोविड रुग्ण संख्या प्रतिबंधासाठी ‘प्रीकॉशन डोस’ची संख्या वाढवावी – आरोग्य सचिव नवीन सोना
मुंबई दि. ३ : कोविड नियंत्रणासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिनेट आणि कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर केला जावा. तसेच प्रीकॉशन…
भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात दळण-वळणाच्या सुविधा कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. ३ : ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील शहापूर, डहाणू, पालघरमधील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. मोबाईल नेटवर्क नसल्याने स्थानिकांना…
शेतीपूरक रेशीम व्यवसाय
उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही…
शेतजमीनीचा परस्परांकडील ताब्याची अदलबदल करणारी ‘सलोखा योजना’ १३ एप्रिल हा दिवस ‘सलोखा योजना दिवस’ म्हणून साजरा करणार
यवतमाळ, दि,३ एप्रिल:- एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या…
सकस अन्न, संपन्न शेतकरी। डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा अतिवापर, त्यामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानवी आरोग्य तसेच परिसृष्टिचे बिघडत चाललेले संतुलन…
नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – महसूल मंत्री मंत्रालयात मागण्यांबाबत ५ एप्रिलला बैठक
अहमदनगर, दि. ३ : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग काढणार…
वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणण्यात येणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार। विधानसभेतील आश्वासनासंदर्भात बैठकीत निर्णय
मुंबई, दि. ३ :- खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल…
