नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – महसूल मंत्री मंत्रालयात मागण्यांबाबत ५ एप्रिलला बैठक
अहमदनगर, दि. ३ : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग काढणार…
वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणण्यात येणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार। विधानसभेतील आश्वासनासंदर्भात बैठकीत निर्णय
मुंबई, दि. ३ :- खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल…
‘शासकीय योजनांची जत्रा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद, दि.3, (विमाका) :- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती आणि शासकीय योजना याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी ‘बळीराजा सर्वे ॲप’ तयार…
इर्विन ते राजापेठ उड्डाणपुलाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी पुलाची दुरुस्ती कालमर्यादेत करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 3 : अमरावती- बडनेरा राज्यमार्गावरील इर्विन ते राजापेठ उड्डाण पूलावरील विस्तार सांध्याच्या ठिकाणी रबर पॅड झिजून निकामी झाले.…
नेरी येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०२व्या जयंती निमित्त चर्चा भवन ला भेट :- आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
प्रतिनिधी नेरी आज दि 03-04-2023 ला नेरी येथे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०२व्या जयंती निमित्त चर्चा…
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी 12 हजार 655 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने…
GeM हे राष्ट्रहिताचे डिजिटल साधन : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
मुंबई दि.1 :आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये शासकीय पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) वरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने 2 लाख कोटी…
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ!
मुंबई दि.1 : राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात सरत्या आर्थिक…
कार्गो आणि प्रवासी जलवाहतुकीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी : मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि.01: कार्गो हाताळणीमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 37 टक्के इतकी लक्षणीय वाढ करीत उल्लेखनीय आणि विक्रमी…
कृषी सिंचन योजनेमुळे एकरी उत्पादनात वाढ; खतावरील खर्चातही कपात
शेतीला जलसिंचन करणे हे शेतकऱ्यासमोरील मोठे काम असते. पारंपरिक पद्धतीने शेतीला पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी…
