कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद; पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी
कोल्हापूर दि 30 (जि.मा.का) : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी…
