दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी समाजाचे योगदान आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि.१५ : देशातील नेत्रहीन, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही, तर सहकार्याची गरज असते. दिव्यांगांना ईश्वर मानून त्यांची…
मुंबई, दि.१५ : देशातील नेत्रहीन, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग लोकांना समाजाकडून सहानुभूतीची नाही, तर सहकार्याची गरज असते. दिव्यांगांना ईश्वर मानून त्यांची…
मुंबई दि. १५ : जगातील जे देश वाचनाबाबत आघाडीवर होते तेच देश आपला सर्वांगीण विकास जलद गतीने करू शकले आहेत. आपला देश…
मुंबई, दि.१५ : वांद्रे येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे या परिसरामध्ये…
मतदार संघातील जे मतदार कामासाठी बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू मुंबई, दिनांक १५ ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी…
मुंबई, दि. १५ : भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह…
मुंबई, दि. १५ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ‘महिमा गुरु रविदास की’ या संत रविदास महाराज यांच्या जीवनावरील…
मुंबई, दि १५ : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात शालेय शिक्षण, मराठी भाषा…
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती मुंबई, दि.१५ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबरला प्रारंभ झालेल्या “चला जाणूया नदीला” अभियानांतर्गत नदी संवाद…
मुंबई, दि. १४ : – भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या जलाशयात आंतरराष्ट्रीय दर्जाचा, देशातील सर्वोत्तम आणि पथदर्शी असा जलपर्यटन प्रकल्प साकारण्यात यावा,…
मुंबई, दि. 14 : देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर…