बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 19 : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली…
मुंबई, दि. 19 : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली…
पुणे, दि.१९ : विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त…
मुंबई, दि. 16 : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक…
शासनामार्फत पशुपालन व्यवसाय वाढविण्यासाठी विविध अनुदान व कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे…
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्रातील मच्छिमार व मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या नव्या…
भंडारा (प्रतिनिधी) : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे.…
भंडारा प्रतिनिधी | पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलं आहे. खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात…
मुंबई, दि. २१: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.…
केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची…
कोंढाळी : काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं गंडांतर कोसळलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये…