“जय महाराष्ट्र” संघटनेचा इशारा: वेतन आयोग लागू करा, अन्यथा १६ फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन
चंद्रपूर : राज्य शासनाच्या विविध विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत “जय महाराष्ट्र” राज्य कर्मचारी संघटनेने…
चंद्रपूर : राज्य शासनाच्या विविध विभागांत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत “जय महाराष्ट्र” राज्य कर्मचारी संघटनेने…
साकोली (भंडारा) : साकोली-सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या हद्दीत व्यापारी संकुलाच्या नावाखाली हजारो व्यापार्यांची फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या साकोलीत विविध…
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी नियमबाह्यपणे खासगी…
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ चे वितरण मुंबई,दि. २२ :- राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत…
अमर वासनिक/न्यूज एडिटर एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात शोभावा असा घटनाक्रम सध्या साकोली नगरपरिषदेत पाहायला मिळत आहे. विकासाच्या…
मुंबई, दि. २२ : शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत…
मुंबई, दि. २२ : एआय हे कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन असून, निर्णयप्रक्रिया सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकरी सेवा अधिक प्रभावी करण्यास सक्षम आहे.…
मुंबई, दि. २२ : जागतिक स्तरावर भारतीय कृषी उत्पादनांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी ‘ट्रेसिबिलिटी’ (शोधक्षमता) ही प्रणाली डिजिटल पायाभूत सुविधा म्हणून राबवणे आवश्यक असल्याचे…
मुंबई, दि. २२ : एआय हे मानवी बुद्धिमत्तेचा पर्याय नसून सर्वांना संधी देणारे माध्यम ठरू शकते, त्याचा वापर इतर क्षेत्राप्रमाणेच कृषी क्षेत्रासाठीही…
कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका, सक्षम बाजारपेठ आणि व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण साधनांची गरज मुंबई, दि. २२ : कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ…