🎬 ५० वर्षांचा प्रकल्प, तरीही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही — बावनथडीचा अपूर्ण प्रवास कोट्यवधींचा खर्च, मात्र शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणीच पोहोचले नाही
तुमसर | प्रतिनिधी तुमसर तालुक्यातील बावनथडी सिंचन प्रकल्प हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरेल, अशी आशा पन्नास वर्षांपूर्वी निर्माण झाली होती.…
