महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्धस्मारक उभारणार – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २८ : अतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्धस्मारक (वॉर मेमोरियल)…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

बालगृहातील मुली व माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे चौथे महिला धोरण व बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व माजी संस्थाश्रयी महिला यांच्या मागण्यांबाबत आढावा

मुंबई, दि. २८ : बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ब्राह्मण समाजाचे प्रश्न व परशुराम आर्थिक विकास महामंडळ, ‘अमृत’ संस्थेच्या कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. 28 : शासनाने ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाज…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांगांना आवाहन

मुंबई, दि. २८ : दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल)…

महाराष्ट्र मुंबई शिक्षण हेडलाइन

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश

मुंबई, दि. 28 : विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळीत २४-२५-२६जानेवारी रोजी संस्कृतीक कलाउत्सवाची रेल चेल लाखोटिया भुतडा‌ शिक्षण समूह, जिल्हा परिषद शाळा, त्रिमुर्ती हायस्कूल, अरविंद इंडो हायस्कूल यांच्या कडून तीन दिवसीय सांस्कृतिक मेजवानी स्नेहसंमेलन रंगले

कोंढाळी (प्रतिनिधी)/ येथील सी पी अन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी कोंढाळी च्या लाखोटीया ‌भुतडा कनिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सी बी एस…

नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

महायुती सरकार कडून अकलनिय प्रवासी भाडेवाढ अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळत असतांनाच , भाडे वाढ़ प्रस्ताव कशाला? सामान्य नागरिकांच्या खिशाला १५%ची झळ ४३सामाजिक बांधिलकीच्या रक्कम यांसह डिझज वरिल सरचार्ज व १७.५०टक्के प्रवास सरचार्ज कमी केल्यास भाडेवाढीची गरज नाही एसटीची १४ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर

काटोल/कोंढाळी: प्रतिनिधी – बहुजन सुखाय,बहुजन हिताय असे ब्रिद वाक्य घेऊन प्रवासी सेवा देणार्या लाल परिला सद्ध्या तरी बरे दिवस आले…