पाणी संवर्धन कार्यात स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात पाणी संवर्धनासदर्भात सामंजस्य करार
मुंबई,दि. २८: विदर्भात जलसंधारण व जलस्रोत विकासाचे काम होणे आवश्यक आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे या भागातील शेतकरी संकटाच्या छायेखाली आहेत. अशा…
