महावितरण वर्धापन दिन विशेष:शून्य अपघात महाराष्ट्र; आपले जीवन मुल्यवान आहे शून्य अपघात महाराष्ट्र; आपल्या माणसांना जपणारी एक विशेष मोहीम
काटोल/कोंढाळी- कोणत्याही मूलभूत गरजेइतकी वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो,…