पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी, माळवाडी गावातील पूरस्थितीची पाहणी
सांगली, दि. 27 : जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये…
सांगली, दि. 27 : जिल्ह्यामध्ये पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये…
मुंबई, दि. 27 – मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती…
सातारा दि.26 (जिमाका): सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा. त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेंचा शोध…
नागपूर, दि. 26 : रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे माणिकराव जगताप यांच्या निधनाने काँग्रेसने एक धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला आहे, अशा…
नवी मुंबई, दि.26 : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पूरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण…
मुंबई, दि. 26 : कोविड १९ प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअर विषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढवण्यासाठी…
मुंबई, दि. २६- महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ वरील लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढवण्याचा…
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर येथे पूर आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. दोन दिवसापूर्वी दरड कोसळल्याने पोलादपूर…
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणतात,…
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – पुरामुळे जिल्ह्यातील 39 गावांमधील 290 कुटुंबातील 1 हजार 271 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हा…