आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतिशक्ती जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ९ फेब्रुवारी रोजी आयोजन
मुंबई, दि. ७ : उद्योग संवर्धन एवं आंतरिक व्यापार विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या ३ राज्यातील…
मुंबई, दि. ७ : उद्योग संवर्धन एवं आंतरिक व्यापार विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या ३ राज्यातील…
मुंबई, दि. ७ : शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की…
मुंबई, दि. ५ : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट सफारी सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता…
मुंबई, दि. ५ : अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय…
मुंबई, दि.५ : मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना राबविण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई, दि. ५ : राज्यात खादीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि ग्रामीण उद्योजकांच्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व…
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
मुंबई, २६: भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…
मुंबई, दि. २६ :- केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १३२ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सामाजिक कार्य, साहित्य-शिक्षण, कला, क्रीडा,…
मुंबई, दि.२५ : राज्यांत मोठ्या प्रमाणात असलेला बंजारा समाज भटक्या विमुक्त जमाती मध्ये असून या समाजाला विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना…