गोसीखुर्द डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामामुळे झालेल्या शेतपिकाची नुकसान हि गोसीखुर्द धरण प्रशासनाने स्वतःच्या हाताने केलेली नुकसान आहे रयत शेतकरी संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रकाश नाकतोडे यांचा आरोप तहसीलदार लाखांदूर यांनी कृत्रिम नुकसान दाखवावी अशी मागणी कालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तालुक्यातील अनेक गावातील घरामध्ये पाणी कृत्रिम नुकसान न दाखविल्यास कालव्यावर अर्ध गाडुन आंदोलन करणार
लाखांदूर तालुक्यातील गोसीखुर्द डाव्या कालव्या वरून पुच्छ वितरिका, लघुकालवे, उपलघुकालव्याच्या अपुर्ण व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे लाखांदूर तालुक्यातील बोथली, सरांडी (बु),…
