‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प मॉडेल म्हणून राबवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५ : वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या…
वन-आधारित उपजीविकेला कृषी व पणन क्षेत्रात ‘नाबार्ड’च्या सहभागाने चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांसाठी प्रायोगिक तत्त्वावर मुख्य रस्त्यांलगत गोदामे
मुंबई, दि. २५ :- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी समुदायांच्या कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना देण्यासाठी किरकोळ वनोपज तसेच धान्यासाठी प्रायोगिक…
अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई; २.२२ कोटींचा मुद्देमाल जप्त
मुंबई, दि. २५ : अवैध विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभाग नियमित कारवाई करीत असतो. उत्पादन शुल्क विभागाने…
चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वाढत्या चोऱ्या; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांचे पाइपलाइन,…
वरठी येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्म शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला.
वरठी (प्रतिनिधी): बँरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 100 व्या जयंती निमित्त वरठी गावात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी…
“फळगळतीचे तातडीने पंचनामे – शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रश्न!”
काटोल/प्रतिनिधी:- संत्रा व मोसंबी फळपिकांच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद…
जेष्ठांचा आरोग्य हा खरा – ठेवा आरोग्य तपासणी शिबिरातून जपुया आपुल्या वृद्धांचा सन्मान मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे शिबिरात प्रतिपादन येवली येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर
गडचिरोली (दि. २४ सप्टेंबर २०२५) : येवली (ता. गडचिरोली) येथे जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था, उमरसरा, जि. यवतमाळ व…
महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेवर व्याख्यान
चामोर्शी तालुक्यातील – आष्टी (ता. 23 सप्टेंबर 2025) : महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे “देशाला एकसंघ करण्यामध्ये सरदार…
माहिती तंत्रज्ञान विभागाचे सक्षमीकरण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २२ : सामान्य प्रशासन विभागात माहिती तंत्रज्ञान हा महत्त्वाचा विभाग आहे. राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सेवा या विभागामार्फत…
२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत
मुंबई, दि. २२ : २४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची…
