“कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा इतकेच वैयक्तिक सामाजिक दायित्व महत्त्वाचे” – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १८ : कॉर्पोरेट उद्योग समूहांच्या वतीने सामाजिक दायित्व निधीतून विविध सामाजिक कार्यांना मदत केली जाते. परंतु कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा…
शिर्डीतील ४६ एकर जागेत भरणाऱ्या ‘महापशुधन एक्स्पो’ स १० लाख पशुप्रेमी भेट देणार ! देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्स्पो’ ची जय्यत तयारी
शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी शिर्डी, दि.१८ मार्च, २०२३ (उमाका) – देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३ ‘ शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६…
वीज कोसळून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले सांत्वन
लातूर, दि. 18 (जिमाका) : चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण विश्वनाथ पाटील यांचा 17 मार्च रोजी वीज कोसळल्याने मृत्यू झाला.…
महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र नागपूर येथील भंडारा बॅच चे अठरा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण
अमर वासनिक/न्युज एडिटर काल दिनांक १८-०३-२०२३ रोजी उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत…
महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र नागपूर येथील अठरा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण
अमर वासनिक/न्युज एडिटर काल दिनांक १८-०३-२०२३ रोजी उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र…
घोटाळेबाजाची ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांना राज्य करता येणार नाही. 👉 घोटाळा नाही म्हणणारे गद्याची औलाद आहे. 👉 वामन मेश्राम यांच्या भाषणात आहे परिवर्तनाचा संदेश.
गडचिरोली/ चक्रधर मेश्राम दि. १२ मार्च २०२३ :- निवडणुकीत वापरली जाणारी ईव्हीएम मशीन हि घोटाळेबाजाची घोटळे मशीन असुन ईव्हीएम मशीनद्वारे…
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 मार्च पासून बेमुदत संप
आज हजारो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे nps मेळावा पार पडला. Nps मेळावा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होत असलेल्या बेमुदत…
राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर, दि. ११ : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान…
स्वीडन आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक संबंधातील नव्या पर्वाची सुरूवात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमर वासनिक/न्यूज एडिटर पुणे दि. ११ – स्वीडन इंडिया ज्युबिली सेलेब्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीडन आणि महाराष्ट्रात औद्योगिक भागीदारी अधिक दृढ…
अवकाळी पावसाचा संत्रा पिकाला फटका; फळांची मोठी गळ
कोंढाळी :प्रतिनिधी- राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना सामना…
