यवतमाळ जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया
यवतमाळ, दि. 18 (जिमाका) : निवडणूक आयोगाने निवणुकीची घोषणा केल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही या आचारसंहितेचे…
शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
एका क्लिकने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा मुंबई, दि. १५ : – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे…
उमेदवार आणि राजकीय पक्षांनी निवडणूक नियमावलीचे पालन करावे – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, दि. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्देशित केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन…
प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक – रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड, दि. 18 जिमाका : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित…
लोकायुक्तांकडून राज्यपाल रमेश बैस यांना वार्षिक अहवाल सादर
मुंबई, दि. 18 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी…
कोल्हापुरात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची…
ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला
सातारा (जि.मा.का.) १८ : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी…
आचारसंहिता काळात शासकीय परिसरात मिरणूका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध
नागपूर, दि. 18 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध…
खट्टर गेले, सैनी आले… रविवार, १७ मार्च २०२४ स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
सारा देश लोकसभा निवडणुका कधी जाहीर होणार, याची वाट बघत असताना, अचानक हरयाणामध्ये भाजपाने नेतृत्वबदल…
बौद्ध धम्म प्रसारासाठी डॉ चंद्रबोधी पाटील यांना शतायुषी जीवन लाभावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भगवान बुद्धांनी विश्वाला अहिंसा सत्य आणि समतेचे अमृत तत्व दिले
मुंबई दि.17 – भगवान गौतम बुद्धांनी मानव कल्याणसाठी विश्वाला सत्य ; अहिंसा आणि समतेच्या तत्वांचे अमृत दिले आहे. बौद्ध धम्माची…
