वर्सोवा पुलाखाली झालेल्या दुर्घटनेचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु
पालघर, दि. १७ :- सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत राबविण्यात येणाऱ्या…
नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेव किरसान यांनी जनतेचे व कार्यकर्त्यांचे मानले आभार
ढोरपा व पहारणी ता.नागभिड जि.चंद्रपूर येथे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार व जनतेचे आभार मानण्यासाठी भेट देऊन…
सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना शासनाकडून तातडीची मदत वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने उद्या सर्व पर्यटकांना गंगटोकमध्ये आणणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मदतकार्याला वेग
मुंबई :- सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले आहेत. यात…
संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज
चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा इतिहास आहे. येत्या पावसाळ्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सूचनेनुसार…
अनधिकृतपणे मोबाईल फोन वापरल्यासंदर्भात फौजदारी गुन्हा दाखल -निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी २७ – मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघ
मुंबई दि 16:- लोकसभा निवडणूक मतमोजणीदरम्यान 27-मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावरील घटना ही उमेदवाराच्या सहाय्यकाने अधिकृत व्यक्तीचा मोबाईल फोन…
‘ईद-उल-अधा’ तथा ‘बकरी ईद’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. १६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘ईद-उल-अधा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित…
बकरी ईदनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि.16: राज्यपाल रमेश बैस यांनी ईद अल-अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राज्यातील सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू-भगिनींना…
एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई दि. 16 : कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…
अब की बार एनडीए सरकार मंथन रविवार, १६ जून २०२४ स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
अठराव्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. अब की बार ४०० पार, ही…
आमिष देणाऱ्या ॲप्स (योजना)पासून जनतेने सावध राहावे भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस आवाहन
भंडारा जिल्हा प्रतिनिधी, आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांच्या वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे विकासात भर पडलेले दिसून येत…
